• 124
  • 1 minute read

घर हक्क परिषद

घर हक्क परिषद

मुंबई व महाराष्ट्र राज्यातील परवडणाऱ्या घरांचे व जमिन विषयक प्रश्न कामगार व नागरिक यांच्या साठी जीवघेणे ठरत आहेत 
 
घर हक्क परिषदेतील 30 संघटनांनी एकत्र येऊन 
टिळक भवन वर 12 October 2025 रेाजी 12 कलमी 
जाहीरनामा मंजूर केला . 
 
मुंबई व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना व कामगारांना घरांचा हक्क सविधानातून निर्माण झालेल्या कायद्यानुसार दिला आहे . 
 
मात्र महाराष्ट्र सरकार नागरिक व कामगार यांचे हक्क हिरावून घेत आहे ! तसेच बिल्डर आणि राजकीय नेते व नेाकरशहा यांची भ्रष्ट युती लाभार्थी आहे . नागरिक व कामगारांना त्यांच्या घरांचा व जमिनी वरील अधिकाराचा हक्क मिळावा या करिता ही चळवळ आकाराला येत आहे. !
 
हिवाळी अधिवेशना पूर्वी 
मा मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन एक पत्रकार परिषद घेऊन आंदोलन कार्यक्रम जाहीर केले . हिवाळी अधिवेशनात आमदारांनी नागरिक व कामगार यांच्या घरांचे व जमिनी च्या हक्का बाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करावेत असे प्रयत्न झाले . 
 
आता महानगरपालिका निवडणुकीत नागरिक व कामगारांनी मतदान करताना केाणती भूमिका घ्यावी? 
या करिता पत्रकार परिषद आयेाजित करण्यात येत आहे 
 
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या अर्थ शास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी व तसेच महाविकास आघाडी तील अनेक संघटना तसेच बंद गिरणी कामगार संघटना या 
“ घर हक्क परिषद “ मध्ये एकत्र आहेत . 
 
न्यायालयीन संघर्ष करीत असतानाच व्यापक चळवळ संघटित हेात आहे . 
12 जानेवारी रेाजी दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ , पहिला मजला , महानगर पालिके समेार मुंबई येथे पत्रकार परिषद संबेाधित करीत आहेत . 
 
सर्व भाषिक वृत्त पत्र व चँनेल प्रतिनिधि ना नम्र विनंती आहे की त्यानी दुपारी 3 वा या मुंबई मराठी पत्रकार संघ येथे उपस्थित राहून या महत्वा च्या प्रश्नाला प्रसिद्धी ध्यावी. ही विनंती! 
 
या निवडणुकीत 2 केाटी नागरिकांचा व कामगारां च्या घर व जमिन या प्रश्ना वर 
“घर हक्क परिषद “ आपले निवेदन माध्यमा समेार मांडेल . 
 
विश्वास उटगी 
0Shares

Related post

महाडचा धर्मसंगर आणि समाजभान!

महाडचा धर्मसंगर आणि समाजभान!

महाडचा धर्मसंगर आणि समाजभान! महाड येथे केलेल्या चवदार तळ्याचा मुक्तीसंग्राम, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मसंगर…
श्री एकविरा यात्रेनिमित्त पालखी प्रमुखांची बैठक; लोणावळा ग्रा. पोलीस ठाणेचे नियोजन, भक्तांच्या वाहनांना टोल माफ

श्री एकविरा यात्रेनिमित्त पालखी प्रमुखांची बैठक; लोणावळा ग्रा. पोलीस ठाणेचे नियोजन, भक्तांच्या वाहनांना टोल माफ

श्री एकविरा यात्रेनिमित्त पालखी प्रमुखांची बैठक; भक्तांच्या वाहनांना टोल माफ महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव…
अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी होत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय ? चिंता व चर्चा करायची तर यावर झाली पाहिजे…..!

अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी होत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय ? चिंता व चर्चा करायची तर यावर…

कायद्याच्या राज्याची भाषा करणे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आज गुन्हा ठरत असला तरी देशहितासाठी तो केलाच पाहिजे….!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *