• 42
  • 1 minute read

नव्वदीच्या दशकात संविधान धोक्यात; मंडलच्या उत्साही राजकारणात आपण धोका ओळखला नाही – डॉ. सुहास पळशीकर

नव्वदीच्या दशकात संविधान धोक्यात; मंडलच्या उत्साही राजकारणात आपण धोका ओळखला नाही – डॉ. सुहास पळशीकर

           आजच्या साठी ते नव्वदी पार असणाऱ्या पिढीने संविधान नुसते वाचवले नाही; तर, ते टिकवले सुध्दा. आज संविधानिक नैतिकता उद्ध्वस्त केली जात आहे! संविधानि नैतिकता म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जी नष्ट केली जात आहे; म्हणून आजच्या पिढीला अधिक दक्ष रहावे लागेल. नव्वदीच्या दशकातच संविधान धोक्यात आणले गेले होते; पण, मंडलच्या नव उत्साही बहुजन राजकारणात आपण तो धोका ओळखला नाही! हे सविस्तर विचार राजकीय विश्लेषक, विचारक डॉ. सुहास पळशीकर यांनी मांडले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *