पुरातन आणि आधुनिक !

पुरातन आणि आधुनिक !

रत्नागिरी जाताना त्या दिवशी मी नेत्रावती एक्सप्रेस ने प्रवास करत होतो सोबत त्रिशूळ आणि त्रिवेंद्रमचे प्रवासी होते आणि सहजच साबरीमला चा विषय निघाला आणि रेल्वे कंपार्टमेंटमध्ये त्या केरळी लोक दोन भाग पडले एका भागातील लोक म्हणत होते की सर्वोच्च न्यायालयाने जे केले ते बरोबर बर केले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कायद्याने चालावं लागेल परंतु दुसऱ्या गटातील लोक मनाला लागली की ही एक फार पुरातन प्रथा आहे आणि म्हणून ती जपली पाहिजे त्यासाठी त्यांनी सांगितले की मंदिर जंगलात 40 किलोमीटर आहे आणि 10 ते 50 वयोगटातील महिला यांनी प्रवास केल्यास आणि त्या गर्भवती असल्यास त्यांना त्रास होऊ नये हा या प्रथेमागे कारण आहे भारतीय समाजात प्रथा आणि कायदा यांच्यातील संघर्ष सातत्याने होत असतोप्रथेच्या नावाखाली पुरातन व्यवस्था टिकवून ठेवण्याचा एक वर्ग आहे तर भारतीय संविधानानुसार सर्वांना संधी व समान अधिकार मिळावे असा लढणारा दुसरा वर्ग आहे मी त्यांना म्हटले की काय आज शबरीमला मंदिरात जातानाचा रस्ता शंभर वर्षापूर्वी होता तसाच आहे का त्यावर तो म्हणाला आता रस्ता बरा आहे मग मी त्यास म्हटले के मग काळानुसार आपण बदलायला हवे ना शंभर वर्षापूर्वी जे योग्य होते ते आज शंभर वर्षानंतर अयोग्य आहे एवढेच आम्हाला समजून घ्यायचे आहे. म्हटले एकेकाळी सतीची प्रथा योग्य आहे असे म्हणणारे कित्येक महाभाग होते पण आज कुणी सतीच्या प्रथेचे समर्थन करेल का प्रथेबाबत होणारा समूह निशब्द झाला.
जय भारत जय संविधान
– प्रदीप ढोबळे

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *