• 117
  • 1 minute read

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-महाराष्ट्र विदर्भ कमिटी बरखास्त

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-महाराष्ट्र विदर्भ कमिटी बरखास्त

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी-महाराष्ट्र विदर्भ कमिटी बरखास्त

मुंबई: 
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ला अपेक्षित यश न आल्याने संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या दिनांक १३/१२/२०२४ व १५/१२/२०२४, नागपूर व पूणे या पक्षाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य व विदर्भ प्रदेश स्तरीय प्रदेश व जिल्हा कमेट्या बरखास्त करून पक्ष-सदस्यता व संगठनबांधनीचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी काही विशेष पदाधिकारी यांची हंगामी पदाधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. यापुढे पक्षाची पक्षवांधनी, सदस्यता मोहिम, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे व जन आंदोलन या चार कलमी कार्यक्रमाअंतर्गत सर्वांना पक्षबांधनीचे आदेश दिले आहेत.
 
राज्यातील सामाजिक असंतोष परभणी, बीड सारख्या घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघाला असून राज्यात नवीन स्थापन झालेल्या सरकारसमोर सुध्दा नवीन आव्हाणे उभे केली आहेत त्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी असेही ठराव या बैठकीत पास करण्यात आले. त्याशिवाय निवडणूकीत ईवीएम चा गैरवापर, काळया पैशाचा गैरवापर, शासन-प्रशासनाचा गैरवापर, आर्थिक घोटाळे व आश्वासने आणि वन नेशन वन इलेक्शन यामुद्दधावर भविष्यातही बीआरएसपी सातत्याने सुधारणासाठी व बदलासाठी प्रयत्नशील राहील असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *