• 56
  • 1 minute read

मुंबईत दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

मुंबईत दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

महेश जाधव नाव आहे या मुलाचं ...

              सांगायचा मुद्दा असा की दहिहंडीच्या अपघातात कधी फडणवीस, धर्माधिकारी, बापट, जोशी, अभ्यंकर, देशपांडे, कुलकर्णी, संकलेचा, बाफना, कटारिया, फिरोदिया, पूनावाला अशी नावे दिसणार नाहीत.
हे तथाकथित संस्कृति रक्षण पवार, जाधव, मोहिते, कांबळे, वाघमारे यांच्याच लेकरांनी आपले हातपाय मोडून, जायबंदी होऊन किंवा मरणाला कवटाळून करावयाचे आहे !
कष्टकरी बहुजनांनो ! तुमची मुले या गावगन्ना भिक्कार पुढाऱ्यांच्या दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रातील डिजे व लेझर झगमगाटात बेधुंद नाचून आपला जीव देण्यासाठी नाहीत.
यांना नगरसेवक, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी व खासदारकीणी स्वप्ने तुमच्या असा फुकटचा बळी देऊन साकारायची असतात.
कधीतरी या सगळ्या आचरटपणापासून दूर होण्याची सुरूवात करा. तेव्हा कुठे दोन पिढ्यांनंतर परिस्थिती बदलेल.

– किशोर मांदळे

0Shares

Related post

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *