• 44
  • 1 minute read

मुंबईत दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

मुंबईत दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

महेश जाधव नाव आहे या मुलाचं ...

              सांगायचा मुद्दा असा की दहिहंडीच्या अपघातात कधी फडणवीस, धर्माधिकारी, बापट, जोशी, अभ्यंकर, देशपांडे, कुलकर्णी, संकलेचा, बाफना, कटारिया, फिरोदिया, पूनावाला अशी नावे दिसणार नाहीत.
हे तथाकथित संस्कृति रक्षण पवार, जाधव, मोहिते, कांबळे, वाघमारे यांच्याच लेकरांनी आपले हातपाय मोडून, जायबंदी होऊन किंवा मरणाला कवटाळून करावयाचे आहे !
कष्टकरी बहुजनांनो ! तुमची मुले या गावगन्ना भिक्कार पुढाऱ्यांच्या दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रातील डिजे व लेझर झगमगाटात बेधुंद नाचून आपला जीव देण्यासाठी नाहीत.
यांना नगरसेवक, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी व खासदारकीणी स्वप्ने तुमच्या असा फुकटचा बळी देऊन साकारायची असतात.
कधीतरी या सगळ्या आचरटपणापासून दूर होण्याची सुरूवात करा. तेव्हा कुठे दोन पिढ्यांनंतर परिस्थिती बदलेल.

– किशोर मांदळे

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *