• 73
  • 1 minute read

मुंबईत दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

मुंबईत दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

महेश जाधव नाव आहे या मुलाचं ...

              सांगायचा मुद्दा असा की दहिहंडीच्या अपघातात कधी फडणवीस, धर्माधिकारी, बापट, जोशी, अभ्यंकर, देशपांडे, कुलकर्णी, संकलेचा, बाफना, कटारिया, फिरोदिया, पूनावाला अशी नावे दिसणार नाहीत.
हे तथाकथित संस्कृति रक्षण पवार, जाधव, मोहिते, कांबळे, वाघमारे यांच्याच लेकरांनी आपले हातपाय मोडून, जायबंदी होऊन किंवा मरणाला कवटाळून करावयाचे आहे !
कष्टकरी बहुजनांनो ! तुमची मुले या गावगन्ना भिक्कार पुढाऱ्यांच्या दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रातील डिजे व लेझर झगमगाटात बेधुंद नाचून आपला जीव देण्यासाठी नाहीत.
यांना नगरसेवक, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी व खासदारकीणी स्वप्ने तुमच्या असा फुकटचा बळी देऊन साकारायची असतात.
कधीतरी या सगळ्या आचरटपणापासून दूर होण्याची सुरूवात करा. तेव्हा कुठे दोन पिढ्यांनंतर परिस्थिती बदलेल.

– किशोर मांदळे

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *