• 66
  • 1 minute read

अर्नाळ्याच्या गांधी स्मारकाला काँग्रेस कडून अभिवादन

अर्नाळ्याच्या गांधी स्मारकाला काँग्रेस कडून अभिवादन

         गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या निमित्ताने अर्नाळा येथील महात्मा गांधी स्मारक जी जागा पवित्र वैतरणा संगमाची असून जिथे 8 फेब्रुवारी 1948 रोजी महात्मा गांधीजीं च्या अस्थिंचे विधिवत विसर्जन करण्यात आले होते आणि 2 ऑक्टोबर 1956 रोजी हे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी वसई तील काँग्रेस पक्षातील आणि विविध सामाजिक संस्थेतील पदाधीकाऱ्यांनी महात्मा गांधीजींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी काँग्रेस पक्षाचे समीर सुभाष वर्तक, माजी सरपंच टोनी डाबरे, संविधान समितीचे दत्ता धुळे, प्रकाश कांबळे, काँग्रेसचे अम्मार पटेल, रवी भूषण, सनी गुरव, आमिर देशमुख, शहझाद मलिक, संदीप किणी, आमिर सय्यद, संजय पाटील, संकेत वसईकर, हेनरी कोरिया, शाहिद शेख, तारिक खान, देवा तरे, जितू पाटील, सचिन कुडू, साजिद खान, मौलाना जिया उल हक, मौलाना जमील हाश्मी , वसीम खान, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *