• 457
  • 1 minute read

कल्याण डोंबिवली महानगर पालिका संचलित माध्यमिक शाळा मराठी नेतिवली कल्याण पूर्व, शाळेचे सन-२०२४-S S C बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

कल्याण डोंबिवली महानगर पालिका संचलित माध्यमिक शाळा मराठी नेतिवली कल्याण पूर्व, शाळेचे सन-२०२४-S S C बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

शाळेचा-SSC-बोर्ड परीक्षेचा निकाल ८३.७८% टक्के लागला असून

एकूण-११-विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झालेले आहेत परीक्षेसाठी एकूण ३७-विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी-३१-विद्यार्थी पास झालेले आहेत.सदर शाळा डोंबिवली येथून नेतीवली कल्याण पूर्व येथे सन २०२२-ला स्थलांतरित झाली असून स्थलांतर झाल्यानंतर इ-१०-वी ची पहिलीच बॅच आहे
कोव्हीड -१९-नंतर-०२ वर्षांनी शाळा उघडल्यावर ९-वी मध्ये प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी समुपदेशन करून पुढील शिक्षणासाठी प्रेरीत केले

विशेषतः कोरोनात गोर गरीबांची-०८-मुले-मुली असे होते की त्यांचे आई वडील मयत झाली. आपल्या लहान भावांना सोबत घेऊन आत्या मावशी कडे राहून शिक्षण घेण्यासाठी टिकुन होती अशा मुलांना-०२-वर्षानंतर शाळा उघडल्यावर-०९-वी मध्ये व्यवस्थित मार्गदर्शन केल्याने मुलं-१०-वीत प्रवेशित करता आली आणि आज अशी मुलं इ १०-वी उत्तीर्ण होताना पाहिल्यावर जो आनंद वाटला तो स्वतःची मुलं पास होणाऱ्या आनंदापेक्षा खुप मोठा झाला आहे.
अशी भावना मुख्याध्यापक रविंद्र माळगावी व त्यांच्या-०५ सहकारी शिक्षकांनी व्यक्त केली.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *