• 80
  • 1 minute read

कुळगांव, बदलापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ संपन्न

कुळगांव, बदलापूर नगरपरिषद निवडणूक  २०२५ संपन्न

कुळगांव, बदलापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ संपन्न

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर. के. च्या वतीने तीन उमेदवार निवडणुकीत होते.पैकी प्रभाग क्रमांक 9 मधून मा. अशोक गजरमल आणी प्रभाग क्रमांक 11 मधून मा. सुनिल दुपटे, सदर प्रभागातून अत्यंत ताकतीने लढले, आणी त्यांना साडेचारसे च्या आसपास मते मिळाली.
एका बाजूला अत्यंत प्रबळ, आणी प्रचंड पैसे वाले गर्भ श्रीमंत पक्ष, आणी, दुसरीकडे लोकं वर्गणीतून चालणारा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार,मात्र ते शेवट पर्यंत लढले हे कौतुकास्पद आहेचं. मात्र अनेक लोकं पैशाच्या अमिषाने साथ सोडून गेले, ज्यांच्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते तळमळीने कार्य करीत होते.
त्यांच्या सुखदुःखात, अडीअडचणीत धावून जातं होते. ते विरोधी छावनीत होते. याचा अनुभव हा नेहमीच येत असतो, तसा या वेळी ही आलाच.
 
अनेकदा इतर पक्षातील लोकांना जेव्हा त्रास होतो, त्या वेळी ते कैफियत घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ते यांच्या कडेचं येतात, त्यांनी ज्या पक्षाला पैसे घेऊन मतदान केले, ते यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असा अनुभव आहेचं.
ज्यांनी पैसे घेऊन मतदान केले ते लोकं लोकशाही चे मारेकरी आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा महिलांना आणी सामान्य जनतेला मतदानाचा अधिकार दिला, त्या विरुद्ध हिंदू महासभा आणी अनेकांनी विरोध केला होता, काही लोकांनी मोर्चे काढले,तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वाना मतदानाचा अधिकार दिला, हे विसरल गेलं.
 
मात्र असे असूनही ज्यांनी रिपब्लिकन  पक्षाला मतदान केले ती लोकं धन्य आहेत, कौतुक्कास पात्र आहेत, त्यांचे मनापासून आभार, लवकरच ज्यांनी रिपब्लिकन पक्षाला मतदान केले, आणी रिपब्लिकन पक्षावर विश्वास दाखविला,त्या स्वाभिमानी रिपब्लिकन मतदारांचा कौतुक सोहळा घेणार आहोत.
 
 
 
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *