• 97
  • 1 minute read

घर हक्क परिषद

घर हक्क परिषद

मुंबई व महाराष्ट्र राज्यातील परवडणाऱ्या घरांचे व जमिन विषयक प्रश्न कामगार व नागरिक यांच्या साठी जीवघेणे ठरत आहेत 
 
घर हक्क परिषदेतील 30 संघटनांनी एकत्र येऊन 
टिळक भवन वर 12 October 2025 रेाजी 12 कलमी 
जाहीरनामा मंजूर केला . 
 
मुंबई व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना व कामगारांना घरांचा हक्क सविधानातून निर्माण झालेल्या कायद्यानुसार दिला आहे . 
 
मात्र महाराष्ट्र सरकार नागरिक व कामगार यांचे हक्क हिरावून घेत आहे ! तसेच बिल्डर आणि राजकीय नेते व नेाकरशहा यांची भ्रष्ट युती लाभार्थी आहे . नागरिक व कामगारांना त्यांच्या घरांचा व जमिनी वरील अधिकाराचा हक्क मिळावा या करिता ही चळवळ आकाराला येत आहे. !
 
हिवाळी अधिवेशना पूर्वी 
मा मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन एक पत्रकार परिषद घेऊन आंदोलन कार्यक्रम जाहीर केले . हिवाळी अधिवेशनात आमदारांनी नागरिक व कामगार यांच्या घरांचे व जमिनी च्या हक्का बाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करावेत असे प्रयत्न झाले . 
 
आता महानगरपालिका निवडणुकीत नागरिक व कामगारांनी मतदान करताना केाणती भूमिका घ्यावी? 
या करिता पत्रकार परिषद आयेाजित करण्यात येत आहे 
 
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या अर्थ शास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी व तसेच महाविकास आघाडी तील अनेक संघटना तसेच बंद गिरणी कामगार संघटना या 
“ घर हक्क परिषद “ मध्ये एकत्र आहेत . 
 
न्यायालयीन संघर्ष करीत असतानाच व्यापक चळवळ संघटित हेात आहे . 
12 जानेवारी रेाजी दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ , पहिला मजला , महानगर पालिके समेार मुंबई येथे पत्रकार परिषद संबेाधित करीत आहेत . 
 
सर्व भाषिक वृत्त पत्र व चँनेल प्रतिनिधि ना नम्र विनंती आहे की त्यानी दुपारी 3 वा या मुंबई मराठी पत्रकार संघ येथे उपस्थित राहून या महत्वा च्या प्रश्नाला प्रसिद्धी ध्यावी. ही विनंती! 
 
या निवडणुकीत 2 केाटी नागरिकांचा व कामगारां च्या घर व जमिन या प्रश्ना वर 
“घर हक्क परिषद “ आपले निवेदन माध्यमा समेार मांडेल . 
 
विश्वास उटगी 
0Shares

Related post

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स ! टिपू सुलतान यांच्या बद्दलचे अभ्यासुन व्यक्त…
आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *