• 217
  • 1 minute read

देऊर खुर्द चे सरपंच अखेर पायउतार जिल्हाधिकारी यांनी फेटाळला विवाद अर्ज

देऊर खुर्द चे सरपंच अखेर पायउतार जिल्हाधिकारी यांनी फेटाळला विवाद अर्ज

ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांनी समर्पक व संयुक्तिक युक्तिवाद करून प्रखर बाजू मांडल्याने जिल्हाधिकारी यांनी दिला निर्णय

धुळे – दि.१० (प्रतिनिधी)
तालुक्यातील देऊर खु. येथील सरपंच सुदाम देसले यांचे विरुद्ध ग्रामपंचायत सदस्या सौ. पूनम गणेश देसले व इतर सदस्यांनी तहसीलदार धुळे ग्रामीण यांचेकडे अविश्वास नोटीस दिल्याने दि. ७/३/२०२४ रोजी अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता.
सदर ठरावा विरुद्ध सरपंच यांनी जिल्हाधिकारी धुळे यांचेकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५( ए)(बी) प्रमाणे विवाद अर्ज क्र. १०/२०२४ चा दाखल करून दाद मागितली होती.सदर कामी जिल्हाधिकारी यांनी ठरावास स्थगिती नाकारल्याने सरपंच यांनी ना. उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली होती.
मात्र सदर कामी जिल्हाधिकारी यांचेकडे सुनावणी दरम्यान पुनम देसले यांच्या वतीने त्यांचे विधिज्ञ ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांनी समर्पक व संयुक्तिक युक्तिवाद करून प्रखर बाजू मांडल्याने जिल्हाधिकारी यांनी दि.५/८/२०२४ रोजी सरपंच यांचा विवाद अर्ज फेटाळून त्यांना सरपंच पदावरून पायउतार केले याकामी ॲड.वाल्मिक कचवे पाटील यांनी समर्पक व संयुक्तिक युक्तिवाद करून प्रखर बाजू मांडल्याने जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिला.यावेळी ज्युनिअर वकील ॲड.सारंग जोशी यांनी कामकाज पाहिजे.

0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *