• 32
  • 1 minute read

नव्वदीच्या दशकात संविधान धोक्यात; मंडलच्या उत्साही राजकारणात आपण धोका ओळखला नाही – डॉ. सुहास पळशीकर

नव्वदीच्या दशकात संविधान धोक्यात; मंडलच्या उत्साही राजकारणात आपण धोका ओळखला नाही – डॉ. सुहास पळशीकर

           आजच्या साठी ते नव्वदी पार असणाऱ्या पिढीने संविधान नुसते वाचवले नाही; तर, ते टिकवले सुध्दा. आज संविधानिक नैतिकता उद्ध्वस्त केली जात आहे! संविधानि नैतिकता म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जी नष्ट केली जात आहे; म्हणून आजच्या पिढीला अधिक दक्ष रहावे लागेल. नव्वदीच्या दशकातच संविधान धोक्यात आणले गेले होते; पण, मंडलच्या नव उत्साही बहुजन राजकारणात आपण तो धोका ओळखला नाही! हे सविस्तर विचार राजकीय विश्लेषक, विचारक डॉ. सुहास पळशीकर यांनी मांडले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *