• 69
  • 1 minute read

नव्वदीच्या दशकात संविधान धोक्यात; मंडलच्या उत्साही राजकारणात आपण धोका ओळखला नाही – डॉ. सुहास पळशीकर

नव्वदीच्या दशकात संविधान धोक्यात; मंडलच्या उत्साही राजकारणात आपण धोका ओळखला नाही – डॉ. सुहास पळशीकर

           आजच्या साठी ते नव्वदी पार असणाऱ्या पिढीने संविधान नुसते वाचवले नाही; तर, ते टिकवले सुध्दा. आज संविधानिक नैतिकता उद्ध्वस्त केली जात आहे! संविधानि नैतिकता म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जी नष्ट केली जात आहे; म्हणून आजच्या पिढीला अधिक दक्ष रहावे लागेल. नव्वदीच्या दशकातच संविधान धोक्यात आणले गेले होते; पण, मंडलच्या नव उत्साही बहुजन राजकारणात आपण तो धोका ओळखला नाही! हे सविस्तर विचार राजकीय विश्लेषक, विचारक डॉ. सुहास पळशीकर यांनी मांडले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *