• 117
  • 1 minute read

प्रलोभनाला बळी न पडणारे लोकच संविधान जिवंत ठेवू शकतात – डॉ. रावसाहेब कसबे

प्रलोभनाला बळी न पडणारे लोकच संविधान जिवंत ठेवू शकतात – डॉ. रावसाहेब कसबे

         डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या संदर्भात दोन गोष्टी सांगितल्या होत्या; त्यातील एक हा देश कधीही राष्ट्र नव्हता! मात्र, भारताची राज्यघटना या देशाला राष्ट्र बनवेल – डॉ. रावसाहेब कसबे

#भारतीय राज्यघटनेचे रक्षण तेच लोक करू शकतात जे कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे – डॉ. रावसाहेब कसबे

#अडाणी आणि तडीपार लोक आज लोकशाही चालवित आहेत अन् आपण टाळ्या वाजवित आहोत, ही लोकशाहीची नामुष्की आहे – डॉ. रावसाहेब कसबे

#पुणे येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन केंद्र’ या जयदेव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रावसाहेब कसबे यांचे हे भाषण पहा,ऐका, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *