• 89
  • 1 minute read

मराठी शाळांची परिषद – १८ डिसेंबर आंदोलनाचा इशारा

मराठी शाळांची परिषद – १८ डिसेंबर आंदोलनाचा इशारा

ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांचा मुद्दा महाराष्ट्राच्या व्यापक पटावर यावा, यासाठी मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळांवरील परिषद रविवार, १४ डिसेंबर राजर्षी शाहू सभागृह, दादर, मुंबई येथे सकाळी १०-२ या वेळेस पार पडली. या परिषदेत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित हे उपस्थित होते. 
 
या परिषदेत गोवंडी, मानखुर्द, विक्रोळी, भांडुप, खिंडीपाडा या शाळेची अवस्था काय आहे, आणि किती शाळा बंद पडल्या आहेत तसेच शाळे मध्ये विद्यार्थ्यांची व शिक्षकांची एकूण संख्या, प्रसाधनगृहाच्या समस्या (विशेषत मुलींन करीत), एकूण वर्गखोल्या याचा आढावा घेण्यात आला.  
विद्यार्थ्यांच्या घटत्या संखेचे कारण काय? इमारत का धोकादायक ठरविण्यात आली? शाळेच्या स्थलांतराची कारणे? इत्यादि मुद्या वर परिषदेत चर्चा करण्यात आली. 
 
या परिषदेत चिन्मयी सुमित म्हणाल्या, इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या अकर्षणामुळे पारंपरिक मराठी बालवाड्या बंद पडतांना दिसते. आणि मुलांना खाजगी शाळेत मिळालेल्या सुविधे मुळे पालकांचा कल खाजगी शाळेकडे वाढतांना दिसतात. 
 
डॉ. दीपक पवार म्हणतात, मराठी शाळा बंद पडत आहे आणि ज्या शाळा सुरू आहे त्या शाळेत विद्यार्थी येणे अपेक्षित आहे. परंतु काही करणा  मुळे मूले शाळेत येत नाही. 
आणि महानगरपालिके कडून अपेक्षित उत्तर येत नसल्या कारणाने त्यांनी १८ डिसेंबर ला आंदोलनाचा इशारा पत्कारला  आहे.
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *