• 126
  • 1 minute read

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४

क्रांती व तत्वज्ञान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “कोणत्याही चळवळीचे किंवा संस्थेचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ती चळवळ वा ती संस्था ज्या क्रांतीतून जन्माला आली तिचा अभ्यास करणे गरजेचे आहे. क्रांति ही तत्वज्ञानाची जननी आहे. आणि, जर क्रांति ही तत्वज्ञानाची जननी नसेल तर, तो तत्वज्ञानावर प्रकाश टाकणारा दिवा आहे. धर्म देखील या नियमाला अपवाद नाही”.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (१३५) या ग्रंथातून)

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *