सांस्कृतिक

वर्षावास धम्म जागर महोत्सव भारतीय तत्त्वज्ञानाचा अविष्कार

वर्षावास धम्म जागर महोत्सवभारतीय तत्त्वज्ञानाचा अविष्कार पवित्र दिवस आषाढ पौर्णिमा इ. स. पूर्व ५२८ तथागत भगवान बुध्दांच्या सिंहगर्जनेतून या भुतलावर
Read More

वारी, भागवत संप्रदाय, आषाढी एकादशी, रिंगण, लोटांगण, फुगड्या, मिठ्या, साष्टांग दंडवत इत्यादींचे कौतुक करून झाले

वारी, भागवत संप्रदाय, आषाढी एकादशी, रिंगण, लोटांगण, फुगड्या, मिठ्या, साष्टांग दंडवत इत्यादींचे कौतुक करून झाले असेल तर वारीत समतेचे- सहिष्णुतेचे
Read More

तो पर्यंत, ही गाथा तरणार आहे !

‘सेक्सची भूक’… ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो ! त्या नादात मानूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं.. एकवेळ ‘बाटली’तनं
Read More

कर्नाटक किनारपट्टीतील बुद्धिझम आणि नाथ संप्रदाय…

आपल्या महाराष्ट्रात कोंकण किनारपट्टीत जशी कुडा लेणी, गंधारपाले लेणी , पन्हाळेकाजी लेणी आहेत तशी कर्नाटकच्या किनारपट्टी भागात लेणी नाहीत परंतु
Read More

वारीचे पुरोगामीत्व संपले आहे…

जातिअंत हा संतांचा अजेंडा नव्हता. असूही शकत नव्हता. कारण, जातीचा उत्पादन संबंध मोडला नव्हता. वाळवंटी सर्व भेद मिटवून कीर्तन रंगी
Read More

सिंधू संस्क्रुतीचे लोक आर्यपुर्व आदिवासी लोक होत

                              आर्याचे शत्रु दास,दश्यु आणि आदिवासी
Read More

इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता !

इसवी सन पहिल्या शतकातील सम्राट कनिष्क हा शक होता ! परंतु तो बौद्ध होता. हूण हे गुप्त काळाच्या अखेरीस आले.
Read More

मनुस्मृती आणि महिला

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश असावा का ? या विषयावर सध्या महाराष्ट्रात मोठे घमासान सुरु आहे. जर अभ्यासक्रमात मनुस्मृतीसारख्या विषमतेचा पुरस्कार
Read More

जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज !

तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ईसपू. 563 साली लुम्बिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुध्दोदन तर आईचे नाव
Read More

राज्यातील दलित हत्याकांडाच्या घटना व बॉम्बस्फोट प्रकरणातील सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमची भुमिका दलित व

रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड, खैरलांजी हत्याकांड व कोपर्डी प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची भूमिका जात्यांध राहिलेली आहे. हे
Read More