• 220
  • 1 minute read

(R.P.I R.K)च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खीरदान कार्यक्रमाचे आयोजन

(R.P.I R.K)च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खीरदान कार्यक्रमाचे आयोजन

(R.P.I R.K)च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खीरदान कार्यक्रमाचे आयोजन

बदलापूर : पश्चिम रमेशवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, संविधान स्मारक येथे 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त  या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिकांची रांग लागली होती. कित्येक नागरिक डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करीत असतानाचे फोटो आपापल्या मोबाईल मध्ये काढण्यात दंग होते. सदर ठिकाणी आर.पी.आय (आर.के) पक्षाध्यक्ष माननीय राजाराम खरात तसेच शहर अध्यक्ष माननीय गजरमल तसेच बदलापूर कमिटीचे पदाधिकारी मा. अशोक दंडवते, मा, एकनाथ जगताप, मा. प्राध्यापक योगेश साळवे, बाळासाहेब पगारे, मा. सुभाष रणपिसे, मा. स्वप्नील शिर्के, मा. प्रशांतजी गौतम, मा. सकलदीपजी गौतम, मा. वामन पठारे, मा. प्रसेनजीत सोनवणे, मा. प्रशांतजी कडलक, मा. दिनेश शिंदे, मा. रावसाहेब शिंदे, मा. ज्योतीराम माघाडे, मा.  मिलिंद सकपाळ, मा. संपत भोसले, मा. अनिल भालेराव, मा. शामराव सोमकुवर, मा. सुनील दुपटे, मा. प्रकाश गरुड आदी पदाधिकारी तसेच महिला सदस्या मा. कमलताई गजरमल, मा.  विद्याताई कसबे, मा. लक्ष्मीताई गायकवाड, मा. निशाताई व  मा. भावनाताई व त्यांची सर्व टीम यांनी या खीरदान कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले. सर्वांना खीर वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या वेळी बुद्ध वंदना, पंचशील पूजा विधि करण्यात आला होता. अशा प्रकारे आर.पी.आय (आर . के) पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *