• 139
  • 1 minute read

मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून, अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने गरजेचे आहे.

मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून, अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने गरजेचे आहे.

आम्ही भारताचे लोकं, भारताचे मालक आहोत आणि, आपण निवडून दिलेले लोकं आपल्या अपेक्षेनुसार काम करण्यासाठी आपले प्रतिनिधी आहेत, आपले मालक नव्हेत. देशाची सत्ता कोणाच्या हातात असावी व देश कसा चालावा, हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार आपला अर्थात भारतीय नागरिकांचा आहे, आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनींचा नाही. याचे भान प्रत्येक भारतीयाला असने गरजेचे आहे.

आपण निवडून दिलेले राजकीय पक्ष/लोकंप्रतिनिधी जेव्हा संविधानीक अनैतिकतेकडे वळतात, तेव्हा आपण मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून अशा अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने आपले कर्तव्य व जवाबदारी आहे.

२०२४ ची लोकसभा निवडनुक आली आहे. सुज्ञ व जवाबदार मतदार म्हणून आपण आपले कर्तव्य व जवाबदारी प्रामानिक पणे पार पाडून, आपले मालक होऊन देशात अराजकता माजवू पाहणाऱ्या भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांना घरी बसवूया.

भाजप हटाव – अपने अधिकार बचाव….

– प्रकाश डबरासे

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *