• 52
  • 1 minute read

छोटे बदलच समाजात क्रांती घडवतात !

छोटे बदलच समाजात क्रांती घडवतात !

वाढदिवसाला अथवा इतर आनंदाच्या क्षणी देण्यापेक्षा भाज्या देण्याची प्रथा सुरू करावी का?
कारण आपण दिलेले पुषपगुच्छ लोक तिथेच टाकून जातात. त्याचा काही उपयोग देखिल होत नाही त्या पेक्ष भाज्या खाल्ल्या तरी जातील. आणि नकळत शेतकरी बांधवांना मदत होईल. आपल्याला जे परवडेल असे आंबा , पेरू , सफरचंद , चिक्कू असे सिझनल फळाची टोपली
आपल्या बजेटनुसार देता येऊ शकते. टोपलीवर प्लॅस्टिकच्या आवरणाऐवजी सुती कापड किंवा गमछा बांधता येईल. म्हणजे तो कपडा पण कामाला येईल. वेगवेगळ्या भाज्या महाग पडत .असतील तर एक किंवा दोनच भाज्या देता येतील पाश्चात्य संस्कृती अवलंबण्यापेक्षा आपली देशी संस्कृती अंमलात आणण्याचा प्रयत्न करु
त्यामुळे आपले शेतकरी बंधूंचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आपला तेवढाच थोडाफार खारीचा वाटा…

0Shares

Related post

युद्ध विराम से साबित हुआ, मोदी की संघी सरकार अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प की कटपुतली…..!

युद्ध विराम से साबित हुआ, मोदी की संघी सरकार अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प की कटपुतली…..! युद्ध विराम…
संवेदनातूनच बुद्ध विचारांची निर्मिती : राहुल डंबाळे

संवेदनातूनच बुद्ध विचारांची निर्मिती : राहुल डंबाळे

संवेदनातूनच बुद्ध विचारांची निर्मिती : राहुल डंबाळे पुणे : प्रतिनिधी      युद्ध नको बुद्ध हवा,…
जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा! ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब पहिले मानकरी.

जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा! ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब पहिले मानकरी.

‘जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा! ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब पहिले मानकरी.…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *