• 51
  • 1 minute read

जीआर काढून सरकारने स्वतःची आणि मराठा आंदोलनाचीही फसवणूक केली – ऍड. डॉ. सुरेश माने

जीआर काढून सरकारने स्वतःची आणि मराठा आंदोलनाचीही फसवणूक केली – ऍड. डॉ. सुरेश माने

न्यायालयाने कडक भाषेत सुनावल्यामुळे सरकारने तातडीची प्रक्रिया करित जीआर काढला; ज्यामुळे, राज्य सरकार आणि आंदोलन या दोघांची पत राखली गेली, असे सांगत, मराठा आरक्षण आंदोलन जीवंत ठेवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे स्पष्ट प्रतिपादन ऍड. डॉ. सुरेश माने यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दुहेरी स्वरूपाचे असून एका बाजूला श्रीमंत मराठा नेत्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करायची आणि दुसऱ्या बाजूला गरीब मराठा आंदोलनासोबत ठेवून मराठा – ओबीसी दरी वाढवून सत्ताधाऱ्यांना मदत करायची, असा थेट आरोप ही ऍड. डॉ. सुरेश माने यांनी 3 Ways Media शी बोलताना केला

पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा

https://youtu.be/4GkrS3EcYwM?si=ipTdsiz-HMEOuEGN

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *