• 133
  • 1 minute read

जीआर काढून सरकारने स्वतःची आणि मराठा आंदोलनाचीही फसवणूक केली – ऍड. डॉ. सुरेश माने

जीआर काढून सरकारने स्वतःची आणि मराठा आंदोलनाचीही फसवणूक केली – ऍड. डॉ. सुरेश माने

न्यायालयाने कडक भाषेत सुनावल्यामुळे सरकारने तातडीची प्रक्रिया करित जीआर काढला; ज्यामुळे, राज्य सरकार आणि आंदोलन या दोघांची पत राखली गेली, असे सांगत, मराठा आरक्षण आंदोलन जीवंत ठेवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे स्पष्ट प्रतिपादन ऍड. डॉ. सुरेश माने यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दुहेरी स्वरूपाचे असून एका बाजूला श्रीमंत मराठा नेत्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करायची आणि दुसऱ्या बाजूला गरीब मराठा आंदोलनासोबत ठेवून मराठा – ओबीसी दरी वाढवून सत्ताधाऱ्यांना मदत करायची, असा थेट आरोप ही ऍड. डॉ. सुरेश माने यांनी 3 Ways Media शी बोलताना केला

पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा

https://youtu.be/4GkrS3EcYwM?si=ipTdsiz-HMEOuEGN

0Shares

Related post

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

काँग्रेस नेते राहुल गांधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली, १३ ऑगस्ट:…
मत्स्यविज्ञानात विद्यार्थ्यांना करियरच्या उत्कृष्ट संधी !!

मत्स्यविज्ञानात विद्यार्थ्यांना करियरच्या उत्कृष्ट संधी !!

१२वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधीः संशोधन, उद्योग आणि ऊद्योजकतेचे खुले दालन प्रवीण बागडे  नागपूर  मो.क्र. ९९२३६२०९१९…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *