• 198
  • 1 minute read

धुलीवंदन/तुकाराम बीज

धुलीवंदन/तुकाराम बीज

आजच्या दिवशी मंबाजी भट आणि सालोमालो भट व कंपूने तुकाराम महाराजांची हत्या केली आणि इंद्रायणी नदीत महाराजांचा देह सोडून दिला अन नंतर अशी आवई उठवली कि महाराज सदेह वैकुंठाला निघून गेले.

इंद्रायणीच्या डोहात रडले मासे सांगा ओ सांगा वैकुंठीचे विमान कसे होते ????

सतराव्या शतकात विमान येणे व त्याचा चालक गरूड होता यावर कोणत्याही जिवंत माणसा�चा विश्वास बसणार नाही …!!!!

तुकाराम महाराज यांची हत्या करताना पांडू मांग नावाच्या तरुणाने बघीतली होती.गावात येवून त्याने तुकारामांच्या पत्नीला सांगितलं होते.
पण भटांनी आवई उठवली महाराज वैकूंठाला गेले

बरे गेलेच असे समजले तरी ते एकादशीे सारख्या पवित्र दिवशी न जाता धुलवडीला अभद्र दिवशी का गेले होते ?

ते विमान वैकूंठावरून आले होत म्हणेे मग आतापर्यंत च्या इतिहासात एकदाच का आले ? मग आता काय त्याची फेरी बंद पडली का ? कि वैमानिक फरार आहे ?

.बरे आपण मानले तुकाराम महाराज वैकूंठाला गेले मान्य आहे मग सर्व जगात बोलबाला व्हायला पाहीजे होता.एकाही बामणाच्या तोंडात तुकाराम महाराजांचे नाव का येत नाही?

किती ब्राह्मण देहुला दर्शन घ्यायला जातात ?

आळंदी इतका विकास देहूचा का झाला नाही ? कारण ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण व तुकाराम मराठा होते हे मराठ्यांनो का लक्षात येत नाही ?
उभ्या जगात ही एकमेव घटना घडली मग बामणांच्या तोंडी रामदासाचेच का नाव येते ?
आषाढी एकादशीला ज्ञानेश्वरांच्या पालखीसमोर तुकोबाची आरती का होवू दिली जात नाही?

तुकारामांची हत्या मंबाजी भट व इतरांनी केली व आवई उठवली ते वैकूंठाला गेले.

इंद्रायनीचा मासा विचारतो नभा |
वैकुंठाला तुका नेला कैसा ||
माझा भोळा देव कारे तु चोरला |
मोह कैसा आवरला नाही तुला ||
मारोनी त्यासी भट झाला थोर |
जीवासी खेळ कैसा केला ||
दादा म्हणे माझा तुका देहभाव |
गाथा रुपी अमर जगी झाला ||

खरा इतिहास,
सर्वत्र शेअर करा.

0Shares

Related post

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…
काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *