• 92
  • 1 minute read

नव्वदीच्या दशकात संविधान धोक्यात; मंडलच्या उत्साही राजकारणात आपण धोका ओळखला नाही – डॉ. सुहास पळशीकर

नव्वदीच्या दशकात संविधान धोक्यात; मंडलच्या उत्साही राजकारणात आपण धोका ओळखला नाही – डॉ. सुहास पळशीकर

           आजच्या साठी ते नव्वदी पार असणाऱ्या पिढीने संविधान नुसते वाचवले नाही; तर, ते टिकवले सुध्दा. आज संविधानिक नैतिकता उद्ध्वस्त केली जात आहे! संविधानि नैतिकता म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जी नष्ट केली जात आहे; म्हणून आजच्या पिढीला अधिक दक्ष रहावे लागेल. नव्वदीच्या दशकातच संविधान धोक्यात आणले गेले होते; पण, मंडलच्या नव उत्साही बहुजन राजकारणात आपण तो धोका ओळखला नाही! हे सविस्तर विचार राजकीय विश्लेषक, विचारक डॉ. सुहास पळशीकर यांनी मांडले. पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *