• 130
  • 1 minute read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आर, पी, आय, (आर, के,) मध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आर, पी, आय, (आर, के,) मध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आर, पी, आय, (आर, के,) मध्ये प्रवेश

 मुंबई  : पक्ष लहान आहे, पण वैचारिक वारसा मोठा आहे,डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष कसा असावा, याचा आदर्श निर्माण करण्यासाठी मा, पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कसोसीने प्रयत्न करीत आहोत,तुम्ही आम्हाला साथ द्या,वैचारिक वारसा जपू या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर, के,) जोमाने जनमाणसात रुजवू या,असं आवाहन बदलापूर शहर अध्यक्ष मा, अशोक गजरमल यांनी केले. 
काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वार्ड क्रमांक 32 मधील लक्ष्मीताई वाघमारे
आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आर, के,) मध्ये प्रवेश केला त्या वेळी ते बोलत होते,
रिपाई आर, के, हा पक्ष आजही कार्यकर्त्यांच्या वर्गणीवर, व बळावर चालत असून अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात,अनेक प्रश्नावर आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊन लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्यापरीने आम्ही 
प्रयत्नशील असतो, असं ही मा, गजरमल यांनी आपल्या भाषणात सांगितले,
पक्ष प्रवेश घेणाऱ्यांना मा, एकनाथ जगताप, मा, सुनिल दुपटे,मा, सुहास कांबळे, मगर साहेब, पठारे साहेब, यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, व नियुक्ती पत्र देऊन स्वागत करण्यात आले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा, भाऊ शिर्के यांनी केले, तर मा, गरुड यांनी सर्वांचे आभार मानले,
 
0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *