सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड प्रकरणी निवडणूक आयोगाच्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच केले – विश्वास उटगी

सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड प्रकरणी निवडणूक आयोगाच्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच केले – विश्वास उटगी

           एस‌आय‌आर हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करणारा निवडणूक आयोगाने केलेला हा प्रकार म्हणजे शिताफीने केलेली मतचोरीचा प्रकार असल्याचा आरोप होत असतानाच उत्तराखंड पंचायत निवडणूकीत आयोगाने केलेला प्रकार कायद्याविरूध्द निर्णय घेणारा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच आयोगाला फटकारले. त्यावर विश्लेषक मा. विश्वास उटगी यांचे हे आक्रमक विश्लेषण पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *