• 154
  • 1 minute read

बौद्ध उत्कर्ष मंडळ ( रजि. ) संचलीत: लुंबिनी बुद्ध विहार

बौद्ध उत्कर्ष मंडळ ( रजि. ) संचलीत: लुंबिनी बुद्ध विहार

बौद्ध उत्कर्ष मंडळ ( रजि. )
संचलीत: लुंबिनी बुद्ध विहार

उपरोक्त मंडळ व बुद्ध विहार समिती यांच्या माध्यमातून लुंबिनी बाग गोवंडी येथे नियमितपणे समाजीक,शैक्षणिक, आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण, व आंबेडकरी साहित्य, बौद्ध संस्कृती आणि विचार प्रसाराचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. लेखन-वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने लुंबिनी बुद्ध विहार, दत्त नगर,लुंबिनी बाग, गोवंडी,पश्चिम, मुंबई-४३ येथे
दि. ८/९/२०२४ रोजी सायं. ६.०० वा
खूलेआंबेडकरी कवी संमेलन
आयोजित करण्यात आले आहे.
या वेळी संमेलनाध्यक्ष:
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मा. रतन निरभवणे हे असणार आहेत.
सुत्रसंचालन:
सुप्रसिद्ध आंबेडकरी विद्रोही कवी
मा.अनंत धनसरे हे करणार असून कविसंमेलन सर्वांसाठी खुले आहे.
ज्या कवींना स्वरचित कविता सादर करायची आहे त्यांनी सात तारखे पर्यंत आपले नाव नोंदवावे, नाव नोंदविण्यासाठी खालील मो. नंबर वर संपर्क साधावा-९९६७७३२७०६

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *