• 161
  • 1 minute read

“लोकसभा २०२४ निवडणूक आणि बहुजन मतदार !”

नेत्यांनी केलेल्या चुकांचा परिणाम मतदारांना भोगावा लागतो – मा. कुलदीप रामटेके

संविधान आणि लोकशाही धोक्यात असेल तर कोणत्या कारणांमुळे ते लोकांना स्पष्ट सांगायला हवं – मा. प्रकाश डबरासे

भारतात सर्वाधिक मतदार ओबीसी असूनही अन्यायग्रस्त आहेत – मा. मधू नाईक

नेहमीच महिलांना मुर्ख बनविता येणार नाही – डॉ. सुनंदा वाल्दे

चर्चेत सहभागी अतिथींचे विचार निवडणूक निमित्ताने जरूर ऐकायलाच हवेत!
पहा, शेअर आणि सबस्क्राईब करा.

0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *