सामाजिक

सध्याच्या अस्पृश्यांचे पूर्वज हे अस्पृश्य नव्हते, तर ते गावकऱ्यांच्या बरोबरीचे होते. त्यांच्यात व गावकऱ्यांमध्ये, “केवळ

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३४ (११ जुलै २०२४) अस्पृश्य हे वाताहत झालेले लोकं होते, हे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील महार
Read More

समाजवादी पार्टी, महाराष्ट्र महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

कृपया प्रसिद्धीसाठी दि. ११ जुलै २०२४ सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर्स लावणार नाही – उर्जामंत्रीचे आश्वासन केवळ आश्वासन नको, अंमलबजावणी करावी
Read More

युवक कसे असावेत

राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे युवकांना मार्गदर्शनपर केलेलं भाषण.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात, ‘मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे-पिणे
Read More

अस्पृश्यांचा शोध किंवा अस्पृश्य पूर्वी कोण होते ? क्रमशः…

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३३ प्रारंभीक समाज मूलतः टोळ्यांनी बनला होता ही बाब स्पष्ट करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील
Read More

रिपाइं आयटी सेलचे पॅंथर्स शिबिर

मुंबई : आधुनिक युगातील डिजिटल राजकारणाला सामोरे जाण्यासाठीरिपब्लिकन पक्ष सज्ज झाला असून त्यासाठी रिपाइ आयटी सेलने आयोजित केलेले सायबर पँथर्स
Read More

अस्पृश्यांचा शोध किंवा अस्पृश्य पूर्वी कोण होते? क्रमशः…

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संशोधनात असे स्पष्ट केले की, प्रारंभीक आणि आधुनिक समाजामध्ये दोन
Read More

हिंदूच्या सामाजिक वागणुकीतून अस्पृश्यांची समस्या प्रत्येक्षपणे निर्माण झाली आहे. त्यांच्या समाज-मानसशास्त्राचा परिणाम म्हणजे अस्पृश्यांना नाकारण्यात

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, हिंदू समाजव्यवस्था ही जर केवळ असमानतेवर आधारित असती तर या
Read More

जो पर्यंत हिंदूंची प्रस्थापित व्यवस्था अस्तित्वात आहे, तोपर्यंत पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना (दलितांना) सापत्नभावाची वागणूक मिळत राहणार.

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३० डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, अस्पृश्यांचे अध:पतन होण्याचे कारण म्हणजे हिंदू समाजाने अस्पृश्यांना माणूस म्हणून
Read More

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-२९

(प्रस्थापित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अस्पृश्यांविरूद्ध पराकोटीचा हिंसाचार करण्याची वेळ आली तरी, हिंदूंना त्यात रानटीपणा किंवा निर्दयपणा वाटत नसे. आणि, साधारणतः
Read More

अरे माणसा…

अरे माणसा,होशील कधी माणूस,मी पणाच्या नादात,करशील किती नासधूस… जन्मला तेव्हा,होता अगदी निरागस, दिसे का तो चेहरा,इतका कासावीस…. चकाके ते सारेच,सोने
Read More