• 127
  • 1 minute read

प्रलोभनाला बळी न पडणारे लोकच संविधान जिवंत ठेवू शकतात – डॉ. रावसाहेब कसबे

प्रलोभनाला बळी न पडणारे लोकच संविधान जिवंत ठेवू शकतात – डॉ. रावसाहेब कसबे

         डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या संदर्भात दोन गोष्टी सांगितल्या होत्या; त्यातील एक हा देश कधीही राष्ट्र नव्हता! मात्र, भारताची राज्यघटना या देशाला राष्ट्र बनवेल – डॉ. रावसाहेब कसबे

#भारतीय राज्यघटनेचे रक्षण तेच लोक करू शकतात जे कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे – डॉ. रावसाहेब कसबे

#अडाणी आणि तडीपार लोक आज लोकशाही चालवित आहेत अन् आपण टाळ्या वाजवित आहोत, ही लोकशाहीची नामुष्की आहे – डॉ. रावसाहेब कसबे

#पुणे येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन केंद्र’ या जयदेव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रावसाहेब कसबे यांचे हे भाषण पहा,ऐका, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

साट्यालोट्याची भांडवलशाही!

साट्यालोट्याची भांडवलशाही!

साट्यालोट्याची भांडवलशाही! राजकीय नेते आणि कॉर्पोरेट भांडवलदार वेगळे आणि राजकीय नेत्यांनी कॉर्पोरेट भांडवलदार धार्जिणे निर्णय /…

एलोन मस्क, स्टारलिंक, स्पेस एक्स आणि कोट्यवधी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याला कवेत घेणारे मक्तेदार, बहुराष्ट्रीय, बिग…

कोट्यवधी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याला कवेत घेणारे मक्तेदार, बहुराष्ट्रीय, बिग टेक, बिग कॅपिटल… एलोन मस्क यांची…
डॉ बाबासेहब आंबेडकर एखाद्या जातीचे आयकॉन बनवणे हा डॉ बाबासाहेबांनी ज्यांचा प्रस्थापितपणा उध्वस्त केला त्यांचा राजकीय अजेंडा आहे ;

डॉ बाबासेहब आंबेडकर एखाद्या जातीचे आयकॉन बनवणे हा डॉ बाबासाहेबांनी ज्यांचा प्रस्थापितपणा उध्वस्त केला त्यांचा राजकीय…

डॉ बाबासेहब आंबेडकर एखाद्या जातीचे आयकॉन बनवणे हा डॉ बाबासाहेबांनी ज्यांचा प्रस्थापितपणा उध्वस्त केला त्यांचा राजकीय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *