• 153
  • 1 minute read

प्रलोभनाला बळी न पडणारे लोकच संविधान जिवंत ठेवू शकतात – डॉ. रावसाहेब कसबे

प्रलोभनाला बळी न पडणारे लोकच संविधान जिवंत ठेवू शकतात – डॉ. रावसाहेब कसबे

         डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या संदर्भात दोन गोष्टी सांगितल्या होत्या; त्यातील एक हा देश कधीही राष्ट्र नव्हता! मात्र, भारताची राज्यघटना या देशाला राष्ट्र बनवेल – डॉ. रावसाहेब कसबे

#भारतीय राज्यघटनेचे रक्षण तेच लोक करू शकतात जे कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे – डॉ. रावसाहेब कसबे

#अडाणी आणि तडीपार लोक आज लोकशाही चालवित आहेत अन् आपण टाळ्या वाजवित आहोत, ही लोकशाहीची नामुष्की आहे – डॉ. रावसाहेब कसबे

#पुणे येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन केंद्र’ या जयदेव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रावसाहेब कसबे यांचे हे भाषण पहा,ऐका, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ही करा.

0Shares

Related post

रुबल नागी २०२६ जागतिक शिक्षक पुरस्कार विजेता

रुबल नागी २०२६ जागतिक शिक्षक पुरस्कार विजेता

रुबल नागी : भारतातील सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या शिक्षिका       रुबल (Rouble) नागी या भारतातील…
विस्मृतीत गेलेल्या आठवणी, जेव्हा धोबिणीवर प्रेम दाटून आलं !

विस्मृतीत गेलेल्या आठवणी, जेव्हा धोबिणीवर प्रेम दाटून आलं !

“विस्मृतीत गेलेल्या आठवणी”, “मनाच्या पटलावर प्रसंग”         एकदा लहानपणी, (1956-58 चा काळ असावा)…
चोरी केवल चढावा की नहीं है,  सौ करोड से जादा हिंदू समाज की भावना और आस्थायोंपर डाला हुआ डाका है….!

चोरी केवल चढावा की नहीं है, सौ करोड से जादा हिंदू समाज की भावना और आस्थायोंपर…

  राम मंदिर तीर्थ ट्रस्ट हिंदु समाज का नहीं , ब्राह्मण समाज का है, इसलिये चढावा,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *