• 47
  • 1 minute read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना जे दिले, राज्य सरकारने भांडवलदारांच्या दबावात तेच काढून घेतले!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना जे दिले, राज्य सरकारने भांडवलदारांच्या दबावात तेच काढून घेतले!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील कर्मचारी/कामगार, महिला कर्मचारी/कामगार यांच्यासाठी १९२८ पासूनच संघर्ष केला यासाठी की, कर्मचारी/कामगारांचे कामाचे तास १४ वरून ८ तास करायचे. १९४२ मध्ये त्यांनी कामगारांना हा अधिकार मिळवून दिला आणि १९४८ ला फॅक्टरी कायद्यात त्याचा समावेश केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भांडवलदारांच्या दबावाखाली पुन्हा मध्ययुगीन शोषण व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली असून कामाचे तास ८ वरून १२ तासावर नेले.

यावर, 3 Ways Media चे विशेष भाष्य करणारा हा व्हिडिओ अवश्य पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *