• 117
  • 1 minute read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना जे दिले, राज्य सरकारने भांडवलदारांच्या दबावात तेच काढून घेतले!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना जे दिले, राज्य सरकारने भांडवलदारांच्या दबावात तेच काढून घेतले!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील कर्मचारी/कामगार, महिला कर्मचारी/कामगार यांच्यासाठी १९२८ पासूनच संघर्ष केला यासाठी की, कर्मचारी/कामगारांचे कामाचे तास १४ वरून ८ तास करायचे. १९४२ मध्ये त्यांनी कामगारांना हा अधिकार मिळवून दिला आणि १९४८ ला फॅक्टरी कायद्यात त्याचा समावेश केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भांडवलदारांच्या दबावाखाली पुन्हा मध्ययुगीन शोषण व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली असून कामाचे तास ८ वरून १२ तासावर नेले.

यावर, 3 Ways Media चे विशेष भाष्य करणारा हा व्हिडिओ अवश्य पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

0Shares

Related post

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…
कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदा आणि सायबर-फॉरेन्सिक क्षेत्रातील करिअरच्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख: : लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न मुंबई, २९…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *