जीआर काढून सरकारने स्वतःची आणि मराठा आंदोलनाचीही फसवणूक केली – ऍड. डॉ. सुरेश माने

जीआर काढून सरकारने स्वतःची आणि मराठा आंदोलनाचीही फसवणूक केली – ऍड. डॉ. सुरेश माने

न्यायालयाने कडक भाषेत सुनावल्यामुळे सरकारने तातडीची प्रक्रिया करित जीआर काढला; ज्यामुळे, राज्य सरकार आणि आंदोलन या दोघांची पत राखली गेली, असे सांगत, मराठा आरक्षण आंदोलन जीवंत ठेवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे स्पष्ट प्रतिपादन ऍड. डॉ. सुरेश माने यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दुहेरी स्वरूपाचे असून एका बाजूला श्रीमंत मराठा नेत्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करायची आणि दुसऱ्या बाजूला गरीब मराठा आंदोलनासोबत ठेवून मराठा – ओबीसी दरी वाढवून सत्ताधाऱ्यांना मदत करायची, असा थेट आरोप ही ऍड. डॉ. सुरेश माने यांनी 3 Ways Media शी बोलताना केला

पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा

https://youtu.be/4GkrS3EcYwM?si=ipTdsiz-HMEOuEGN

0Shares

Related post

फडणवीस – शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! –

फडणवीस – शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! –

देवाभाऊ फडणवीस व शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! प्रिय लाडक्या बहिणीनो,   …
सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!      …
पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और पाक से सौदा किया था….!

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और…

बार बार काश्मीर की चर्चा मुख्य मुद्दों से भागने का सबसे बडा प्रयास…..!      …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *