• 10
  • 1 minute read

मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून, अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने गरजेचे आहे.

मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून, अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने गरजेचे आहे.

आम्ही भारताचे लोकं, भारताचे मालक आहोत आणि, आपण निवडून दिलेले लोकं आपल्या अपेक्षेनुसार काम करण्यासाठी आपले प्रतिनिधी आहेत, आपले मालक नव्हेत. देशाची सत्ता कोणाच्या हातात असावी व देश कसा चालावा, हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार आपला अर्थात भारतीय नागरिकांचा आहे, आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनींचा नाही. याचे भान प्रत्येक भारतीयाला असने गरजेचे आहे.

आपण निवडून दिलेले राजकीय पक्ष/लोकंप्रतिनिधी जेव्हा संविधानीक अनैतिकतेकडे वळतात, तेव्हा आपण मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून अशा अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने आपले कर्तव्य व जवाबदारी आहे.

२०२४ ची लोकसभा निवडनुक आली आहे. सुज्ञ व जवाबदार मतदार म्हणून आपण आपले कर्तव्य व जवाबदारी प्रामानिक पणे पार पाडून, आपले मालक होऊन देशात अराजकता माजवू पाहणाऱ्या भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांना घरी बसवूया.

भाजप हटाव – अपने अधिकार बचाव….

– प्रकाश डबरासे

0Shares

Related post

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…
वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

“राजकारण हा काही आट्यापाट्याचा खेळ नाही. तो आमच्यासाठी संग्राम आहे, तो आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *