• 158
  • 1 minute read

मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून, अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने गरजेचे आहे.

मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून, अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने गरजेचे आहे.

आम्ही भारताचे लोकं, भारताचे मालक आहोत आणि, आपण निवडून दिलेले लोकं आपल्या अपेक्षेनुसार काम करण्यासाठी आपले प्रतिनिधी आहेत, आपले मालक नव्हेत. देशाची सत्ता कोणाच्या हातात असावी व देश कसा चालावा, हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार आपला अर्थात भारतीय नागरिकांचा आहे, आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनींचा नाही. याचे भान प्रत्येक भारतीयाला असने गरजेचे आहे.

आपण निवडून दिलेले राजकीय पक्ष/लोकंप्रतिनिधी जेव्हा संविधानीक अनैतिकतेकडे वळतात, तेव्हा आपण मतदारांनी आपली नैतिकता सांभाळून अशा अनैतिक लोकप्रतिनीधींना लगाम लावून वठणीवर आणने आपले कर्तव्य व जवाबदारी आहे.

२०२४ ची लोकसभा निवडनुक आली आहे. सुज्ञ व जवाबदार मतदार म्हणून आपण आपले कर्तव्य व जवाबदारी प्रामानिक पणे पार पाडून, आपले मालक होऊन देशात अराजकता माजवू पाहणाऱ्या भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांना घरी बसवूया.

भाजप हटाव – अपने अधिकार बचाव….

– प्रकाश डबरासे

0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *