• 86
  • 1 minute read

छोटे बदलच समाजात क्रांती घडवतात !

छोटे बदलच समाजात क्रांती घडवतात !

वाढदिवसाला अथवा इतर आनंदाच्या क्षणी देण्यापेक्षा भाज्या देण्याची प्रथा सुरू करावी का?
कारण आपण दिलेले पुषपगुच्छ लोक तिथेच टाकून जातात. त्याचा काही उपयोग देखिल होत नाही त्या पेक्ष भाज्या खाल्ल्या तरी जातील. आणि नकळत शेतकरी बांधवांना मदत होईल. आपल्याला जे परवडेल असे आंबा , पेरू , सफरचंद , चिक्कू असे सिझनल फळाची टोपली
आपल्या बजेटनुसार देता येऊ शकते. टोपलीवर प्लॅस्टिकच्या आवरणाऐवजी सुती कापड किंवा गमछा बांधता येईल. म्हणजे तो कपडा पण कामाला येईल. वेगवेगळ्या भाज्या महाग पडत .असतील तर एक किंवा दोनच भाज्या देता येतील पाश्चात्य संस्कृती अवलंबण्यापेक्षा आपली देशी संस्कृती अंमलात आणण्याचा प्रयत्न करु
त्यामुळे आपले शेतकरी बंधूंचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आपला तेवढाच थोडाफार खारीचा वाटा…

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *