• 124
  • 1 minute read

मुंबईत दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

मुंबईत दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

महेश जाधव नाव आहे या मुलाचं ...

              सांगायचा मुद्दा असा की दहिहंडीच्या अपघातात कधी फडणवीस, धर्माधिकारी, बापट, जोशी, अभ्यंकर, देशपांडे, कुलकर्णी, संकलेचा, बाफना, कटारिया, फिरोदिया, पूनावाला अशी नावे दिसणार नाहीत.
हे तथाकथित संस्कृति रक्षण पवार, जाधव, मोहिते, कांबळे, वाघमारे यांच्याच लेकरांनी आपले हातपाय मोडून, जायबंदी होऊन किंवा मरणाला कवटाळून करावयाचे आहे !
कष्टकरी बहुजनांनो ! तुमची मुले या गावगन्ना भिक्कार पुढाऱ्यांच्या दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रातील डिजे व लेझर झगमगाटात बेधुंद नाचून आपला जीव देण्यासाठी नाहीत.
यांना नगरसेवक, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी व खासदारकीणी स्वप्ने तुमच्या असा फुकटचा बळी देऊन साकारायची असतात.
कधीतरी या सगळ्या आचरटपणापासून दूर होण्याची सुरूवात करा. तेव्हा कुठे दोन पिढ्यांनंतर परिस्थिती बदलेल.

– किशोर मांदळे

0Shares

Related post

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …
रुबल नागी २०२६ जागतिक शिक्षक पुरस्कार विजेता

रुबल नागी २०२६ जागतिक शिक्षक पुरस्कार विजेता

रुबल नागी : भारतातील सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या शिक्षिका       रुबल (Rouble) नागी या भारतातील…
विस्मृतीत गेलेल्या आठवणी, जेव्हा धोबिणीवर प्रेम दाटून आलं !

विस्मृतीत गेलेल्या आठवणी, जेव्हा धोबिणीवर प्रेम दाटून आलं !

“विस्मृतीत गेलेल्या आठवणी”, “मनाच्या पटलावर प्रसंग”         एकदा लहानपणी, (1956-58 चा काळ असावा)…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *