• 61
  • 1 minute read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना जे दिले, राज्य सरकारने भांडवलदारांच्या दबावात तेच काढून घेतले!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना जे दिले, राज्य सरकारने भांडवलदारांच्या दबावात तेच काढून घेतले!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील कर्मचारी/कामगार, महिला कर्मचारी/कामगार यांच्यासाठी १९२८ पासूनच संघर्ष केला यासाठी की, कर्मचारी/कामगारांचे कामाचे तास १४ वरून ८ तास करायचे. १९४२ मध्ये त्यांनी कामगारांना हा अधिकार मिळवून दिला आणि १९४८ ला फॅक्टरी कायद्यात त्याचा समावेश केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भांडवलदारांच्या दबावाखाली पुन्हा मध्ययुगीन शोषण व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली असून कामाचे तास ८ वरून १२ तासावर नेले.

यावर, 3 Ways Media चे विशेष भाष्य करणारा हा व्हिडिओ अवश्य पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *