ऐतिहासिक

तुझ्या वीणा भीम अधुरा गं रमाई !

भिकू धुत्रे यांची मुलगी रमा व सुभेदार रामजी सकपाळ यांचे पुत्र भीमराव यांचा विवाह मुंबईतील भायखळा भाजीमंडीमध्ये झाला. त्यावेळी रमा
Read More

बाबुराव बागुल उर्फ आबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त…!

काल दिनांक २६/३/२०२४ रोजी आदरणीय बाबुराव बागुल उर्फ आबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त व बुद्धीप्रिय कबीर याच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त दलित चळवळीचा बालेकिल्ला
Read More

लेखणी परिवर्तनाची…!

पूर्वी म्हणजे माणूस टोळीच्या स्वरुपात वास्तव्य करायचा तेव्हा त्या टोळीला एक नायक किंवा सरदार असायचा. अर्थातच जो माणूस [मुख्यत्वे पुरुष]
Read More

पुरातन आणि आधुनिक !

रत्नागिरी जाताना त्या दिवशी मी नेत्रावती एक्सप्रेस ने प्रवास करत होतो सोबत त्रिशूळ आणि त्रिवेंद्रमचे प्रवासी होते आणि सहजच साबरीमला
Read More

मृत्यूला ताटकळत ठेवणारा…

१९६२ मध्ये हिवाळी सुट्यांत अवघा २० वर्षे वयाचा तरूण आपल्या गावी येतो.एक दिवस अचानक त्रास होऊ लागतो म्हणून उपचारासाठी डॉक्टरांकडे
Read More

लोककल्याणकारी क्रांतिकारक संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1608 रोजी पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला. देहू हे गाव इंद्रायणी नदीच्या
Read More

चवदार तळ्याच्या पाण्याला लागलेल्या आगीतच मनुस्मृती जळून खाक…!

देशाच्या साधन संपत्तीवर हजारो वर्षांपासून मनुवाद्यांची मुक्तेदारी राहिली होती. जगण्यावरच काय पिण्याच्या पाण्यावर सुद्धा या मनुवाद्यानी पाबंदी केली होती. त्याच
Read More

बितलाह: एक विचित्र प्रथा

आदिवासी मुलीचे किंवा स्त्रीचे बाहेरील जातीच्या पुरूषाने लैंगिक शोषण केले असेल तर संथाल या आदिवासी जमातीत बितलाह घडवून आणण्याची एक
Read More

आदिवासी: प्राचीनत्व आणि प्रगती

एखाद्या समाजाच्या अनुषंगाने आपण जेव्हा प्रगती या अवस्थेचा विचार करते तेव्हा त्या अवस्थेची खूप कारण सांगता येतात. या अवस्थेची वेगवेगळ्या
Read More

20 मार्च डॉ.बाबासाहेब याचा महाड पाण्याचा सत्याग्रह

शक्य आणि कोलियात रोहिणी नदीच्या पाण्या वरून होणाऱ्या युद्धास विरोध केल्याने सिद्धार्थ गौतमास गृहत्याग करावा लागला.युद्ध थांबले. ही पाण्यासाठीची जगातील
Read More