राजकीय

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई हायकोर्टावर मोर्चा काढणारे, बाळासाहेब आंबेडकर…!

१. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई हायकोर्टावर मोर्चा काढणारे, बाळासाहेब आंबेडकर …! २. डाऊ प्रकल्पाविरोधात पहिल्यांदा ठोस भूमिका घेऊन वारकऱ्यांसोबत लढा
Read More

पंतप्रधान आज महाराष्ट्रातील नंदुरबार दौऱ्यासाठी येत आहेत काही त्यांना प्रश्न

1. भाजपने आदिवासी समुदायांना त्यांचा जमिनीचा हक्क का नाकारला? 2. महाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी आत्महत्या करतात ते थांबवण्यासाठी भाजप काही
Read More

ड्रग्सवर कारवाई न करण्याच्या सूचना केंद्रातून कोणी दिल्या ?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल मुंबई : ड्रग्सचा साठा नाशिक ते लोणावळा या दरम्यान आहे. परंतु, अजूनही तिथे छापा होत
Read More

वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

शिर्डी : वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या
Read More

सत्ता परिवर्तन करा, तरच मराठवाड्याचा विकास होईल

ॲड. प्रकाश आंबेडकर : औरंगाबाद मतदारसंघात प्रचार सभा औरंगाबाद : आपल्याला मराठवाड्याचा विकास करायचा असेल, तर सत्तापरिवर्तन झाले पाहिजे. सत्तापरिवर्तन
Read More

चळवळीची राजकीय प्रगल्भता किती ?

फुले-शाहू-आंबेडकरी राजकारण ही चळवळीचे राजकारण असले तरी “राजकारण “ आहे हे विद्वानांच्या लक्षात आले नाही का? राजकारणाची त्याची त्याची स्वतंत्र
Read More

गजनी

एक नाही, भाजपात,सारेच गजनी झालेत,त्यांनीच दिलेली वचनें,तेच आज विसरलेत…१ कवडी ना आली हाती,पंधरा लाखातली,देशाची बॅंक मात्र,त्यांनी स्विस बॅंक केली….२ दोन
Read More

संविधान बदलायला निघालेल्या संघ, भाजपला तथाकथित आंबेडकरवादी व पोटार्थी पँथरची ही साथ…!

मनुवादी व्यवस्थेने या देशाला कधीच एकसंघ ठेवले नाही की, देशवाशियांमध्ये राष्ट्रीय प्रेम निर्माण होऊ दिले नाही. त्यामुळेच साता समुद्र व
Read More

सांपत्तिक विषमतेवर उपाय करणे म्हणजे कोणाची संपत्ती हिरावणे नव्हे

भारताच्या वित्त मंत्रालयाद्वारे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या प्रोव्हिजनल डेटा द्वारे उघड झालेल्या माहितीनुसार देशाला जो कर मिळतो. त्यात व्यक्तीगत करदात्यांकडून
Read More

ते 106 अमर हुतात्मे ! ज्यानी महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यांच्या

आज महाराष्ट्र दिन. पण मित्रहो या भूमीला आठवण आहे का, हुतात्मा चौकापासून ते मंत्रालयांपर्यंतचा रस्ता आपल्या 106 हुतात्म्यांच्या बलिदानाच्या पवित्र
Read More